Friday, July 17, 2009

कवितेला असं लागतच काय?


कवितेला असं लागतच काय?

हिरवं पान ..
हिरवं देठ..
अन भावुक सखिची गळा भेट..
थोड़ा पाउस
थोडंस उन ..
अन तिचा कटाक्ष हसून ..
फुललेलं फुल..
खुलणारी कळीं..
अन तिच्या गालावरची खळीं..
कवितेला असं लागतच काय?
भिजली वाळु..
फेसाळती लाट..
अन तिच्या कुशितली पहाट.. .

1 comment:

  1. Cute one..!!
    Request please post regularly... there is so much about this VINAYAKI!!

    ReplyDelete

प्रलयगीत

 दिवस मोगरा होतो  रात्र सायली होते ,  तुझिया अस्तित्वाने  श्लोक-शायरी होते।  मी धुनी पेटवत असता तू यज्ञाचे मंतर गाते , मी अलख निरंजन म्हणतो ...